Wednesday 13 July 2011

मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना माझी विनम्र श्रद्धांजली !

असामाजिक तत्वांनी मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना माझी विनम्र श्रद्धांजली ! या घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबांनी धैर्याने या घटनेला सामोरे जावे. आम्ही त्या सर्व बळींच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. तुमच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत. या बळींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आम्ही भारतीय अश्या तत्वांशी निकराने लढा देऊ. या निष्पाप जीवांचे बळी घेणा-यांना एक दिवस स्वतःचाही बळी द्यावा लागेल. समाजातून अश्या असामाजिक तत्वांना, निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांना आम्ही धैर्याने तोंड देऊन हद्दपार करू ! त्यासाठी आम्ही सर्व भारतीय एकत्र येऊन लढू अशी अपेक्षा करतो.

No comments:

Post a Comment